१. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले?
उत्तर : रेसलिंग (wrestling)
२. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
उत्तर : महाराष्ट्र व गुजरात
३. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?
उत्तर : सविनय कायदेभंग चळवळ
४. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? ( y Length)
उत्तर :
NH7
५. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती?
उत्तर : ललित कला अकादमी
0 comments:
Post a Comment