१) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?
उत्तर : 925
२) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर : सिंधुदुर्ग
३) गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : महात्मा फुले
४) ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
उत्तर : आगरकर
५) महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
उत्तर : गोऱ्हे
0 comments:
Post a Comment