सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३७

) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?

उत्तर : 925

२) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?

उत्तर : सिंधुदुर्ग

३) गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर : महात्मा फुले

४) ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

उत्तर : आगरकर

५) महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

उत्तर : गोऱ्हे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment