1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये ‘शांतीनिकेतन’ ची स्थापना केली?
उत्तर : रवींद्र नाथ
टागोर
2. ‘राष्ट्रासभे’ ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर : लॉर्ड डफरीन
3. खालील पैकी कोण ‘राष्ट्रसभे’ च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते?
उत्तर : महात्मा गांधी
4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
उत्तर : जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर
5. ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत.
उत्तर : युगांतर
0 comments:
Post a Comment