सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६४

1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये ‘शांतीनिकेतन’ ची स्थापना केली

उत्तर :  रवींद्र नाथ टागोर

 

2. ‘राष्ट्रासभे’ ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते

उत्तर :  लॉर्ड डफरीन

 

 3. खालील पैकी कोण ‘राष्ट्रसभे’ च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते

उत्तर :  महात्मा गांधी

 

 4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते

उत्तर :  जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

 

5. ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. 

उत्तर :  युगांतर


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment