1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?
उत्तर : पेशवे नानासाहेब
2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक
परिषदेची स्थापना केली?
उत्तर : सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता
3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?
उत्तर : मद्रास
4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
उत्तर : संत एकनाथ
5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची
स्थापना कोणी केली?
उत्तर : कर्मवीर भाऊराव पाटील
0 comments:
Post a Comment