सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५१

 

1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

उत्तर : पेशवे नानासाहेब 


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

उत्तर : सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

उत्तर : मद्रास 


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

उत्तर : संत एकनाथ 


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर : कर्मवीर भाऊराव पाटील 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment