सामन्यज्ञान प्रश्नमंजुषा २५

 १) भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?

उत्तर : २६ नोव्हेंबर १९४९

२) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?

उत्तर :  सत्यमेव जयते

३) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?

उत्तर :  सूर्यास्ताच्या वेळी

४) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?

उत्तर :  आंबा

५) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?

उत्तर :  राष्ट्रपती

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment