१) भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
उत्तर : २६ नोव्हेंबर १९४९२) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
उत्तर : सत्यमेव जयते
३) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
उत्तर : सूर्यास्ताच्या वेळी
४) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
उत्तर : आंबा
५) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
उत्तर : राष्ट्रपती
0 comments:
Post a Comment