सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६२

 १. खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते

उत्तर :  रघुनाथराव परांजपे

 

 २. “आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील ” हा निबंध __ यांनी लिहिला. 

उत्तर :  गोपाळ गणेश आगरकर

 

 ३. खालील पैकी कोणी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पद भूषविले होते

उत्तर :  शाहू महाराज

 

 ४. ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. 

उत्तर :  विनोबा भावे

 

 ५. ‘भारतीय सामाजिक परिषदे’ च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली

उत्तर :  1887

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment