१. खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर : रघुनाथराव परांजपे
२. “आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील ” हा निबंध __ यांनी लिहिला.
उत्तर : गोपाळ गणेश
आगरकर
३. खालील पैकी कोणी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पद भूषविले होते?
उत्तर : शाहू महाराज
४. ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते.
उत्तर : विनोबा
भावे
५. ‘भारतीय सामाजिक परिषदे’ च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली?
उत्तर : 1887
0 comments:
Post a Comment