१) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना
२) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
३) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग
४) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर
५ ) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान
0 comments:
Post a Comment