सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५३

 

1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे

उत्तर :  चंद्रपूर

 

 2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?

उत्तर : नाशिक

 

 3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली

उत्तर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

 4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते 

उत्तर :  नाशिक

 

 5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती

उत्तर : 7 वी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment