1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : चंद्रपूर
2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
उत्तर : नाशिक
3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर : डॉ. बाबासाहेब
आंबेडकर
4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते
उत्तर : नाशिक
5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर : 7 वी
0 comments:
Post a Comment