सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६१

१. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे?

  उत्तर :  आदिवासी कल्याण

 

 २. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English E ition)?

  उत्तर :  गो. कृ. गोखले

 

 ३. __ यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले. 

उत्तर :  स्वातंत्र्यवीर सावरकर

 

४. अमरावती येथे सन १९३२ मध्ये ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना कोणी केली

उत्तर :  डॉ. पंजाबराव देशमुख

 

 ५. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. 

उत्तर :  सार्वजनिक सत्यधर्म

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment