१. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे?
उत्तर : आदिवासी कल्याण
२. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English E ition)?
उत्तर : गो. कृ. गोखले
३. __ यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.
उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर
४. अमरावती येथे सन १९३२ मध्ये ‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना कोणी केली?
उत्तर : डॉ. पंजाबराव
देशमुख
५. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
उत्तर
: सार्वजनिक
सत्यधर्म
0 comments:
Post a Comment