सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५८

१. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात

उत्तर :  पालक मंत्री

 

 २. 1936 मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला

उत्तर :  एम. विश्वेश्वरैय्या

 

 ३. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले

उत्तर : भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics , पिंप्री

 

 ४. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली

उत्तर :  88 वी

 

 ५. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे

उत्तर :  वार्षिक वित्तीय विवरण पत्र

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment