१. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
उत्तर : पालक मंत्री
२. 1936 मध्ये ‘नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा’ असा संदेश कोणी दिला?
उत्तर : एम. विश्वेश्वरैय्या
३. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
उत्तर : भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics , पिंप्री
४. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
उत्तर : 88 वी
५. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे?
उत्तर : वार्षिक वित्तीय विवरण पत्र
0 comments:
Post a Comment