सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३५

१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

उत्तर : नंदुरबार

२) अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

३) बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?

उत्तर : समाजसेवा

४) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

उत्तर : आळंदी

५) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?

उत्तर : कागल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment