१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
उत्तर : नंदुरबार
२) अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?
उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख
३) बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?
उत्तर : समाजसेवा
४) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर : आळंदी
५) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?
उत्तर : कागल
0 comments:
Post a Comment