सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३६

 १) हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

उत्तर : तृणधान्य

२) महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

उत्तर : 1945

३) ‘रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता?

उत्तर : महाराष्ट्र

४) कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?

उत्तर : बेसॉल्ट

५) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे?

उत्तर : नागपूर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment