सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - ४

 1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

उत्तर : बोधगया

2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

3) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?

उत्तर : गुरुमुखी

4) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?

उत्तर : कन्याकुमारी

5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment