सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६०

 १. 2011 चा ‘साहीत्य अकादमी ‘ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला

उत्तर :  वार्‍याने हालते रान

 

 २. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील ‘महाविभाजन वर्ष’ म्हणतात

उत्तर :  1921

 

 ३. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे

उत्तर :  925

 

 ४. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. 

उत्तर :  रायगड


 ५. “स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन” हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते

उत्तर :  मार्गदर्शक तत्त्वे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment