१. 2011 चा ‘साहीत्य अकादमी ‘ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला?
उत्तर : वार्याने हालते रान
२. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील ‘महाविभाजन वर्ष’ म्हणतात?
उत्तर : 1921
३. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?
उत्तर : 925
४. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले.
उत्तर : रायगड
५. “स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन” हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते?
उत्तर : मार्गदर्शक
तत्त्वे
0 comments:
Post a Comment