१. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता?
उत्तर :
नंदुरबार
२. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे?
उत्तर : मुंबई
उपनगरे
३. ११व्या
योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
उत्तर : ब. अ. क.
४. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
उत्तर : पंतप्रधान कार्यालय
५. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही?
उत्तर : किमतींचा निर्देशांक
0 comments:
Post a Comment