सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५७

१. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता

उत्तर :  नंदुरबार

 

२. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे

उत्तर : मुंबई उपनगरे

 

 ३. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.

अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक

उत्तर :  ब. अ. क.

 

 ४. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते

उत्तर :  पंतप्रधान कार्यालय

 

 ५. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही

उत्तर :  किमतींचा निर्देशांक


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment